ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्यामुळे होणारी फलप्राप्ती

पूजा विधी

सौभाग्याचे रक्षण

काही वेळा स्त्रिया स्वत:च्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीचे व्रत करतात. हे व्रत केल्यास स्त्रियांवर श्री महालक्ष्मीदेवीची कृपा होऊन त्यांच्या सौभाग्याचे रक्षण होते असे मानले जाते .

ज्येष्ठ गौरी ची व श्री गणपतीची कृपा होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात.

ज्येष्ठ गौरीचे व्रत केल्याने श्री गणपती सह रिद्धी आणि सिद्धी यांचे आशीर्वाद लाभून ऐहिकदृष्ट्या रित्या भरभराट होते अन् आध्यात्मिक क्षेत्रात वेगवेगळ्या सिद्धींची प्राप्ती होते.

गणेशतत्त्वाचा पूर्ण लाभ होणे

रिद्धी व सिद्धी यांसह कार्यरत असल्याने ज्येष्ठ गौरीचे व्रत केल्या मुळे उपासकाला गणेशतत्त्वाचा पुरेपुर लाभ होतो.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

नेमकी का घातली जाते सत्यनारायणाची पूजा? याचे महत्व जाणून घेण्या साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *