ऋषीपंचमी म्हणजे काय?
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला येते तेच हे ऋषिपंचमीचे व्रत.
ऋषी पंचमी व्रत का केले जाते?
आपल्या ऋषीमुनींनी आपल्या सर्वांवरती किती अनंत उपकार केले आहे आपल्याला लक्षात आहे. आपण टेक्नॉलॉजी वापरतोय.
ऋषीमुनी चे उपकार आहेत म्हणून आपण विमानातून जातोय भारद्वाज ऋषीमुळे, लाइट वापरतोय अगस्ती ऋषी मुळे चेहरा खराब असताना सुद्धा प्लास्टिक सर्जरी करून तो खराब झालेलाचेहरा सुंदर बनवता येऊ शकतो .
अवकाशातील लाखो किलोमीटरचा ग्रह सुद्धा आपण आता सहजरीत्या बघू शकतो. केवळ ऋषि मुनी यांच्या मुळे आपल्या जीवनातील पुढील घटनांच्या सुद्धा ज्ञान आपण प्राप्त करू शकतो.
ऋषीपंचमीची एक अशी कथा जी वाचल्याने पुण्य प्राप्त होइल आणि ऋषी पंचमी व्रताचे महत्त्व लक्षात येइल..
एका जांगलाजवळ एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. शेती भाती करून सुखानं नांदत होता. पुढं एके दिवशी त्याची बायको शिवे नाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषा मुळे तिचा पती पुढील जन्मी बैल झाला, तर तिला कुत्रीचा जन्म मिळाला.
दोघं ही आपल्या मुला च्या घरीं होतीं मुलगा धार्मिक वृत्तीचा होता देव धर्म श्राद्धपक्ष करीत होता. घरी आलेल्या ब्राह्मणांचा योग्य तो आदर सत्कार करी. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. त्या नं आपल्या पत्नीला खीर पुरीचा स्वयंपाक करण्यास सांगितला.
ती मोठी पतिव्रता होती. तिनं सर्व स्वयंपाक अगदी सुग्रास केला पण खिरी चं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हें त्या कुत्रीनं पाहिलं तिच्या मनात विचार आला ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील आपल्या मुलाला ब्रह्म हत्येचं पातक लागेल म्हणून ती पटकन उठली आणि जाऊन त्या खिरी च्या पातेल्याला शिवली.
ब्राह्मणाच्या पत्नीला खूप राग आला. तिनं जळ ते कोलीत घेतलं आणि ते कुत्री च्या कंबरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला अन् पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं कुत्रीला कांहीं उष्टंमाष्टं देखील घातलं नाहीं.
सारा दिवस विचार या कुत्री ला उपास पडला, रात्र झाली तेव्हा ती कुत्री आपल्या पती जवळ म्हणजे बैला जवळ गेली घड लेली सर्व हकीकत सांगितली दिवसभर उपास आणि माझं सारंग दुखत आहे त्याला मी काय करू असं करत विचारू लागली.
बैलानं तिला उत्तर दिलं तूं आदल्या जन्मी विटाळ शी चा विटाळ. घरात काल विलास त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं.
मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हें भाषण मुलानं ऐकलं तेव्हा तो बाहेर आला बैलाला चारा अन् कुत्री ला अन्न घातलं दोघांना पाणी प्यायला दिलं मनात मात्र तो फार दु, खी झाला.
दुसरे दिवशी अरण्यात गेला तिथं ऋषींना साष्टांग नमस्कार घात ला ऋषींनी त्याला. तू असा दुखी कष्टी का? म्हणून विचारलं. मुलगा म्हणाला, माझ्या वडिलांना बैला चा जन्म आला आणि आई ला कुत्रीचा त्यांना मोक्ष कसा मिळेल?
कृपा करून मला काहीतरी उपाय सागा तेव्हा ऋषी नी त्याला ऋषिपंचमी चं व्रत करण्यास सांगितलं. हे व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो.
चांदण्या पाखांतली पंचमी येते त्या दिवशीं ऐन दुपार च्या वेळी नदीवर जावं, आघाड्या ची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठा नं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून वाटून घेऊन केसांना लावावं, मग अंघोळ करावी.
धुतले ली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं. अरुधंती सह सप्तऋषींची पूजा करावी असं 7 वर्ष करावं. शेवटीं उद्यापन करावं या व्रता नं रजस्व ला दोष नाही सा होतो. पापा पासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नाना चं पुण्य मिळतं. दानाचे पुण्य लागतं.
मनी इच्छिलेलें कार्य पूर्ण होता. मुलांना हे व्रत केलं. त्या चं पुण्य आपल्या आई वडिलांना दिलं. त्या पुण्या नं राज्या दोष नाही सा झाला आकाशा तून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली.
दोघं विमानात बसून स्वर्गलोकी केली. मुलांना ऋषिपंचमी चं व्रत मोठ्या श्रद्धे ने केलं. त्यामुळे त्याचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा होवो.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
गौरीपूजन व्रताची काय आहे आख्यायिका? याचे महत्व जाणून घेण्या साठी येथे क्लिक करा